Skip to main content

Posts

Showing posts from September, 2023

Vachan Sanskrutiche Mahatva-वाचन संस्कृतीचे महत्व

 रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : २६० विषय क्रमांक : ४ विषय:  वाचन संस्कृतीचे महत्व शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता: माहीम , मुंबई संकेतस्थळ: हल्ली एक गोष्ट सातत्याने बोलली जाते ती म्हणजे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. असे विधान करणारे नेहमी याचे खापर तरुण पिढीवर टाकून मोकळे होतात पण ते स्वतः किती वाचन करतात याचा तपशील मात्र देत नाही. हे खरे आहे की आजच्या तरुण पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली तर वाचन संस्कृतीत वाढ होईल आणि त्याचा फायदा सर्व पिढीतील लोकांना खासकरून भावी पिढीला जास्त होऊन ती पिढी सक्षम आणि सुजाण होण्यास मदत होईल. वाचन संस्कृतीमध्ये केंद्रस्थानी पुस्तक वाचणे असल्यामुळे तिथे असे एक वेगळे वातावरण तयार होते की त्याचा उपयोग माणसाच्या वैयक्तिक, सामाजिक आणि शैक्षणिक यशासाठी होत जातो. कारण पुस्तक वाचणे ही बौद्धिक आणि सांस्कृतिक क्रिया असून ती मेंदूला निरोगी करून जिवंत ठेवते. त्यासाठी वाचन संस्कृती जपली गेली पाहिजे. मग प्रश्न पडतो की वाचन संस्कृती म्हणजे काय ? वाचन संस्कृती म्हणजे ज्ञान, अनुभव, श्रद्धा, मुल्ये, वृत्ती, अर्थ, विश्वाच्या संकल्पना आणि लोकांच्या समूहान...

M S Swaminathan- A Global Leader of the Green Revolution.

  M S Swaminathan   Today, on 28th September 2023, we lost the great son of India . One of the best scientists who was the global leader of the Green Revolution. " I strongly believe Indians need to move from food security to nutrition security, where not only calories & proteins but also micronutrients are taken care of. All that needs to be done is to bring agriculture, health & nutrition together in a triangular relationship". These are the words of such a personality who is being called as Father of Green Revolution for his success in developing high-yielding varieties of wheat in India. He is nothing but Dr M S Swaminathan who is also acclaimed one of the most influential Asians of the 20th Century after Mahatma Gandhi & Rabindranath Tagore.   After becoming Prime Minister, Lalbahadur Shastri, increased the budget allocation to agriculture to remove shortages in food production & he appointed Mr. C Subramanian as Minister for food & Agriculture....

Mahabharatatil Striya -महाभारतातील स्त्रिया*

 *@yogeshgogwekar* *महाभारतातील स्त्रिया* महाभारतात स्त्रियांच्या वर अनेक कथा येतात. त्या कथा का येतात आणि त्या काय आहेत याचा अभ्यास वैचारिक पद्धतीने करणे फार गरज आहे. त्यासाठी ज्यांनी या ग्रंथाचा चिकित्सक पद्धतीने अभ्यास केला आहे , अशा लेखनाचे ग्रंथ वाचणे जरुरीचे तर आहे पण या सर्वांचा शोध घेण्यासाठी मूळ ग्रंथाचे विश्लेषण करणे फार जरुरीचे आहे. अशा कोण स्त्रिया आहेत की त्यांचा उल्लेख महाभारतात वेगवेगळ्या पर्वत येतो. यामध्ये मी गांधारी, कुंती, माद्री, द्रौपदी, अंबिका आणि अंबालिका ही नवे सोडून अन्य स्त्रियांचा उल्लेख करीत आहेत. महाभारतात एकूण अठरा पर्वे आहेत . त्यापैकी काही पर्वात येणाऱ्या स्त्रियांची माहिती करून घेणे जरुरीची वाटते . या स्त्रिया आणि त्यांचा उल्लेख कुठल्या पर्वात आला आहे , ती माहिती खाली दिलेली आहेत. १.       सावित्री – वन पर्व आणि आरण्यक पर्व२ २.       माधवी – उद्योग पर्व ३.       शकुंतला –आदी पर्व ४.       अंबा- आदी पर्व आणि उद्योग पर्व ५.       दमयंती –वन पर्व ६....